इतर

स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ येथे पंचकल्याणक महोत्सव सोहळा संपन्न

फलटण : नांदणी जि. कोल्हापूर येथीलजैन समाजाच्या स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठामध्ये पंचकल्याणक महोत्सव उत्साहात व आनंदात संपन्न…

इतर

देवगड येथे अर्थशास्त्र सहकार परिषदेचे आयोजन

फलटण : कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र राज्य विचार मंच व श्रीमती न. शां. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड यांच्या संयुक्त विद्यमानाने कनिष्ठ…

इतर

फलटण बारामती रोडवर ‘द बर्निंग बस’ चा थरार

फलटण : एसटी महामंडळाच्या बसेसची दुरावस्था चर्चेची असतानाच आज दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास फलटण बारामती मार्गावर गणेश नगर (अलगुडेवाडी)…

इतर

कृषी दूतांकडून पाडेगाव येथे कृषी संवाद मंचाची निर्मिती

फलटण : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यता प्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय, फलटण येथील कृषिदूतांनी ग्रामीण जागरूकता कृषी…

इतर

गॅलेक्सी पतसंस्था राज्यातील पतसंस्थांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक – रामभाऊ लेंभे

फलटण : के. बी. उद्योग समूहातील सर्व यशस्वी विभागांप्रमाणे गॅलेक्सी को. ऑप. क्रेडिट सोसायटी ही संस्था सचिन यादव व त्यांचे…

इतर

नवीन महायुती सरकार जनतेचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी ताकतीने काम करेल – आ. सचिन पाटील

फलटण : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार असल्याचे स्पष्ट होताच. फलटण येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठा…

इतर

प्रा. रमेश आढाव यांना विजयी करा – राजू शेट्टी

फलटण : शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, सामान्य मध्यमवर्गीय जनता, स्त्रिया वगैरे सर्वच समाज घटकांचे प्रश्न विधानसभेच्या वेशीवर टांगून त्याची सोडवणूक करुन…

इतर

अजित पवार यांचं ते भाष्य लोकांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा म्हणून केलेलं राजकीय भाष्य त्याच्याकडे गांभीर्याने पाहू नये – संजीवराजे

फलटण : उपमुख्यमंत्री अजित पवार हे मला कुठं आमदार करणार होते, याची मला काही कल्पना नाही. त्यांनी केलेलं भाष्य हे…

इतर

महायुती सरकारने महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला – अजित पवार

फलटण : सातारा जिल्हा हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा आहे. सुसंस्कृत राजकारण कसं करायचं असत, त्याची शिकवण चव्हाण यांनी आपणाला…

इतर

पासष्ठ ऐवजी साठ वर्षापासून सर्व जेष्ठांना शासनाने सवलती लागू कराव्यात – देवेंद्र भुजबळ

फलटण : महाराष्ट्र राज्यात जेष्ठ नागरिकांसाठी वयाची अट साठ वर्षे आहे परंतु त्यांना शासनाच्या सुविधा मिळविण्यासाठी पासष्ठ वर्षे वयाची अट…

error: Content is protected !!